शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

विदर्भात दुसऱ्या दिवशीही चार हजारांवर रुग्ण, ३७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:02 IST

मृत्यू संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  विदर्भात दुसऱ्या दिवशीही चार हजारावर रुग्णसंख्या गेली. शुक्रवारी ४,२३५ रुग्ण व ३७ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३,६१,८६९ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात १,९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले व १५ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.नागपूर शहरात शनिवारपासून नऊ दिवस लॉकडाऊन आहे. याचा किती प्रभाव रुग्णसंख्येवर होतो. याकडे प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. नागपूरनंतर बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ५३७ रुग्ण व ७ मृत्यू झाले. 

अमरावती जिल्ह्यात ४४८ रुग्ण व २ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३५३ रुग्ण व ४ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३६५ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १५६ रुग्ण व ४ मृत्यूंची भर पडली. विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयातील खाटाही फुल्ल होऊ लागल्या आहेत. अमरावती व अकोल्यातील गंभीर रुग्ण नागपुरात येत आहेत.

जिल्हा    रुग्ण    एकूण रुग्ण    मृत्यूनागपूर      १९५७     १६५९८९       १५चंद्रपूर      ७५      २४५५६      ०१गोंदिया      २६      १४६६६      ००भंडारा      ७५      १४१९३      ००वर्धा      १५६      १४३९८      ०४गडचिरोली    २१      ९८१७      ००यवतमाळ    ३६५      २०९१९     ०३बुलडाणा    ५६७      २४१०७      ०७वाशिम    १९२      १०९०४      ०१अकोला    ३५३      २०५८९      ०४अमरावती     ४४८      ४१७३१     ०२

टॅग्स :Vidarbhaविदर्भcorona virusकोरोना वायरस बातम्या