शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय  पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:27 IST

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.पु. य. देशपांडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कादंबरी पुरस्कार यंदा विद्याधर बनसोड (चंद्रपूर) यांना ‘मुक्काम पोस्ट तेढा’ कादंबरीसाठी घोषित झाला असून दिवाकर मोहनी यांना ‘शुद्ध लेखनाचे तत्त्वज्ञान’ या ग्रंथासाठी डॉ. वा.वि. मिराशी स्मृतिपुरस्कार घोषित झाला आहे. यासोबतच विराग श्रीकृष्ण पाचपोर यांच्या ‘देवरस पर्व’, संजय आर्वीकर यांना ‘विश्वांगण’ या ग्रंथासाठी, मीनल येवले यांच्या ’मी मातीचे फुल’ या काव्यसंग्रहासाठी, मदन देशपांडे (अमरावती) यांना ‘हृदयस्पर्शी या ग्रंथासाठी, ‘वैदर्भीय संशोधक’ या ग्रंथासाठी डॉ. राजेंद्र डोळके, ‘राष्ट्रसंतांची विचारधारा’ या ग्रंथासाठी डॉ. बाळ पदवाड यांना तर अबोली व्यास यांना संस्कृत महाकाव्य सृष्टीला महाराष्ट्राचे योगदान या ग्रंथासाठी पुरस्कार घोषित झाला आहे. कहाण्या या नाटकासाठी अरविंद विश्वनाथ (अकोला), पीळ या काव्यसंग्रहासाठी सुनील यावलीकर (अमरावती) आणि माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहासाठी विशाल इंगोले (लोणार) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.याशिवाय पत्रकार मंजुषा जोशी, रवींद्र इंगळे चावरेकर (बुलडाणा), डॉ. सतीश पावडे (वर्धा) यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच विजय प्रकाशन, माधवी कुंटे (मुंबई) आणि विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेस यंदाचा विशेष शाखेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाचा यंदाचा ९७ वा वर्धापनदिन समारंभ १९ जानेवारी रोजी होईल. त्यावेळी हे पुरस्कार प्रदान केले जातील.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर