शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

२८ सप्टेंबरला विदर्भात नागपूर कराराची होळी; ६४ वर्षांत राज्यकर्त्यांकडून सतत उपेक्षा!

By नरेश डोंगरे | Updated: September 21, 2024 00:01 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा एल्गार

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महाराष्ट्राची निर्मिती होऊन ६४ वर्षे झाली. मात्र, या कालावधीत सातत्याने विदर्भावर अन्यायच होत आहे. राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे विदर्भातील विकासाची वाट लागली आहे, त्याच्या निषेधार्थ येत्या २८ सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्हा तसेच तालुकास्थळावर 'नागपूर कराराची' होळी करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. ॲड वामनराव चटप यांनी दिली.

विदर्भात बारमाही नद्या आहेत. विपुल खनिज आणि वनसंपदा आहे. कुशल मनुष्यबळ आहे. मात्र, एवढे सर्व असूनही विदर्भाचा विकास झालेला नाही. विदर्भातील सिंचनाचा प्रश्न, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी एकीकडे चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे येथील कोळसा, वीज दुसऱ्या प्रदेशांत पाठविली जाते. हवालदिल शेतकरी, त्याचे कुटुंबीय आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजनाताई मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासूरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, नरेश निमजे, प्रशांत नखाते, गुलाबराव धांडे, अशोक धापोडकर, गंगाधर मुंडकर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ