शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'त्रिपूर'ने उजळला गडमंदिराचा कळस; मंडईने महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 15:50 IST

भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी

रामटेक (नागपूर) : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर रामटेकच्या गडमंदिरावरील कळसावर त्रिपूर जाळण्यात आले. हा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राम मंदिराचे मुख्य पुजारी मोहन पांडे यांच्या हस्ते त्रिपूर जाळण्यात आला. 

कार्तिक पौर्णिमेला देवांचे वापरलेले वस्त्र तुपात भिजवून मंदिराच्या कळसावर जाळले जातात. सोमवारी मध्यरात्री वाजता त्रिपूर १२ जाळल्यानंतर देवाला नवीन वस्त्रे व अलंकार परिधान केले गेले. यावेळी गडमंदिरावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

रामटेक येथे सायंकाळी रामकृष्ण रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी पादुका व ग्रंथाचे पूजन केले. नागरिकांनीही रामकृष्ण रथाचे दर्शन घेतले. रामकृष्ण रथाचे समापन धार्मिक मैदान रामतलाई येथे झाले. यावेळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रामटेक येथे तीन दिवसीय महोत्सवाची सांगता मंडईने झाली. रामटेकच्या बाजारात विविध कलावंतांनी तमाशे सादर करीत नागरिकांचे मनोरंजन केले. नगरपालिकेच्या वतीने कलावंतांचा सत्कार करण्यात आला. गडमंदिरावर गत ४२ वर्षांपासून रामगिरी सेवा समिती तर्फे रोषणाई केली जाते. यावर्षीही देखणी रोषणाई करण्यात आली.

टॅग्स :SocialसामाजिकTempleमंदिरramtek-acरामटेकReligious Placesधार्मिक स्थळे