शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ होताहेत ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:14 IST

मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देकाही मार्गावर अजूनही ट्रेन रद्द : प्रवाशांकडून होताहेत विचारणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडले होते. रॅक उपलब्ध होत नसल्याने ट्रेनवर अजूनही प्रभाव आहे. पुणे-मुंबई व भुसावळ-इटारसी मार्ग अजूनही प्रभावित आहे. त्यामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी ११०४६ धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्स्प्रेस, ११२०१ एलटीटी-अजनी, १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी, १७६०९ पटना-पूर्णा एक्स्प्रेस, २२८४८ एलटीटी-विशाखापट्टणम, २२८६६ पुरी-एलटीटी एक्सप्रेस, १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस, १२१०१ एलटीटी-हावडा एक्सप्रेस, १९३१७ इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर १९३१८ पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला), १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला) व २२८६५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ८ आॅगस्टला रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नागपूर व वर्धा स्टेशनवर रिफंडसाठी विशेष बूथ व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना माहिती देण्यासाठी विशेष सहायता बूथ स्थापित करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांकडून रेल्वे स्टेशनवर विचारपूस सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरMumbaiमुंबई