शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ होताहेत ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:14 IST

मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देकाही मार्गावर अजूनही ट्रेन रद्द : प्रवाशांकडून होताहेत विचारणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडले होते. रॅक उपलब्ध होत नसल्याने ट्रेनवर अजूनही प्रभाव आहे. पुणे-मुंबई व भुसावळ-इटारसी मार्ग अजूनही प्रभावित आहे. त्यामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी ११०४६ धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्स्प्रेस, ११२०१ एलटीटी-अजनी, १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी, १७६०९ पटना-पूर्णा एक्स्प्रेस, २२८४८ एलटीटी-विशाखापट्टणम, २२८६६ पुरी-एलटीटी एक्सप्रेस, १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस, १२१०१ एलटीटी-हावडा एक्सप्रेस, १९३१७ इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर १९३१८ पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला), १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला) व २२८६५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ८ आॅगस्टला रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नागपूर व वर्धा स्टेशनवर रिफंडसाठी विशेष बूथ व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना माहिती देण्यासाठी विशेष सहायता बूथ स्थापित करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांकडून रेल्वे स्टेशनवर विचारपूस सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरMumbaiमुंबई