शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरात  अपघातात वृद्धेसह तिघांचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:55 IST

अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका वृद्ध महिलेसह तिघांचा करुण अंत झाला. तर, एक महिला गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देमहिला गंभीर जखमी : अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी, हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका वृद्ध महिलेसह तिघांचा करुण अंत झाला. तर, एक महिला गंभीर जखमी आहे.शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास अमरावती मार्गावरील रविनगर चौकाजवळ झाला. फुटाळा वस्तीत राहणारे प्रकाश लक्ष्मणराव डब्बे (वय ४५) हे भरतनगर चौकाकडून रविनगर चौकाकडे सायकलने जात असताना आरोपी ट्रेलर (एचआर ६३/ सी ९४४८) च्या चालकाने प्रकाश यांच्या सायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. भूषण पांडुरंग सुरदुसे (वय २८, रा. सिव्हिल लाईन, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.शुक्रवारी रात्री ७.१५ च्या सुमारास रमणा मारोती, मित्रनगरातील रहिवासी लक्ष्मण फागोजी खोंडे (वय ६५) हे उमरेड मार्गावरील एचपी पेट्रोलपंपासमोरून रस्ता ओलांडत होते. त्यांना वेगात आलेल्या एका दुचाकीचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे खोंडे यांचा करुण अंत झाला.दुसरा अपघात गिट्टीखदानमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झाला. कांताबाई ऊर्फ प्रभा नत्थू राऊत (वय ७०) ही महिला सुनंदा राजेश भावे (वय ४१, रा. लष्करीबाग) तसेच अन्य सहकारी महिलांसोबत सोबत कॅटरिंगच्या कामावरून मध्यरात्री १.३० च्या सुमारास आॅटोत बसून घरी परत जात होती. पोलीस तलाव, सद्भावना लॉन जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कार (एमएच १२/ बीपी ०८०६)चा चालक प्रिंस अनवर कलिमुद्दीन अनवर (वय ३१, रा. महाल) याने आॅटोला जोरदार धडक मारली. त्यामुळे आॅटोतील कांताबार्इंचा मृत्यू झाला. तर, सुनंदा गंभीर जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.गिट्टीखदानमध्ये ठेकेदारही जबाबदारगिट्टीखदानमधील अपघाताला आरोपी कारचालकासोबत या भागात रस्त्याचे काम करणारा कंत्राटदारही जबाबदार आहे. पोलीस तलाव ते सद्भावना लॉन भागात रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. कंत्राटदाराने तेथे धोका दाखवणारे कोणतेही फलक लावले नाही. त्यामुळे परस्पर विरोधी दिशेने धावणारे वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवितात.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू