शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

"ज्यांना पाठिंबा नसतो ते मध्यावधी निवडणुकीचे स्वप्न पाहतात"

By कमलेश वानखेडे | Updated: August 10, 2023 17:04 IST

सुधीर मुनगंटीवार यांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर टीका

नागपूर : देशाच्या निवडणुका होतील, विधानसभा निवडणुका लागतील, असे अनेक जण स्वप्नरंजन करत असतात. ज्यांना लोकांचा पाठिंबा कमी असतो ते असे दिवसाढवळ्या मध्यावधी निवडणुकांचे स्वप्न पाहतात, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर केली.

मुनगंटीवार म्हणाले, विधानसभा लोकसभा मध्ये काही परंपरा प्रथा आहेत, ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभेत पान खाऊ शकत नाही त्याप्रमाणे सभागृहात आशिष्ट पद्धतीने हात वारे करणे हे प्रथा परंपरेमध्ये गैर मानले गेले आहे. नीच-निम्न शब्दाचा उपयोग हे चालत नाही. राहुल गांधी यांची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून यावे यासाठी केलेली अप्रत्यक्षच मदत वाटते, असं तोच नेता करू शकतो ज्याच्या ओठांमध्ये एक आहे आणि पोटात मोदीजी निवडून यावे असा भाव आहे, असा टोला त्यांनी लगावला. कलावती म्हणजे केवळ कलावती नाही तर कलावती सारख्या ज्या लाखो गरीब गरजू महिला आहेत, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुटलीच नाही. तेव्हाच्या कालावधीतील बातम्या बघितल्या तर उद्धव ठाकरेंनी ही भूमिका निश्चितच केली होती की आपल्याला युतीमध्ये जायचे नाही, हे स्पष्ट होते, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर