शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तर महाविकास आघाडीतून घटक पक्ष बाहेर पडतील; पीरिपचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 11:18 IST

काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षांत युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाची साथ घेतली. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत असल्याचे जयदीप कवाडे म्हणाले.

ठळक मुद्देआघाडी दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप

नागपूर : महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असून, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नेहमीच सर्व घटक पक्षांना दुय्यम दर्जाची वागणूक तिन्ही पक्षांकडून मिळत आहे. तिन्ही पक्षांनी घटक पक्षांची वेळीच दखल घेतली नाही, तर महाविकास आघाडीमधील ४० पेक्षा जास्त असलेले पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

युती सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील ४० पेक्षा जास्त पक्षांना सोबत घेऊन युती सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर राज्यव्यापी तब्बल चार महायात्रा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन काढली. काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षांत युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाची साथ घेतली. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत आहे, असा आरोप करीत २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला हे सुद्धा काँग्रेसने विसरू नये, असा टोलाही लगावला.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची विशेष बैठक बोलावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे की नाही आणि पुढील वाटचाल काय यावर निर्णय घेतला जाईल, असा इशारा जयदीप कवाडे यांनी दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJogendra kawadeजोगेंद्र कवाडेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी