शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

रेल्वेच्या थर्ड लाइनचे काम सालेकसा-दरेकसा घाट सेक्शनमध्ये अडकले; १५०० कोटींचा खर्च गेला ३००० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 12:19 IST

वसीम कुरैशी नागपूर : हावडा-मुंबई मार्गावर राजनांदगाव ते नागपूरपर्यंत तिसऱ्या लाइनचे काम केले जात आहे. २०१७ मध्ये सुरू झालेले ...

वसीम कुरैशी

नागपूर : हावडा-मुंबई मार्गावर राजनांदगाव ते नागपूरपर्यंत तिसऱ्या लाइनचे काम केले जात आहे. २०१७ मध्ये सुरू झालेले हे काम पाच वर्षांत ३० टक्केही पूर्ण झाले नाही. मार्गातील सालेकसा दरेकसा घाट सेक्शनवर आतापर्यंत वाइल्डलाइफ क्लिअरेंस न मिळाल्याने हे काम अडकून पडले आहे. दुसरीकडे या कामाचा खर्च १५०० कोटींवरून ३ हजारांवर गेला आहे.

सूत्रांनुसार, सध्याच्या रेल्वे ट्रॅकची सेक्शन कपॅसिटी १०० टक्क्यांवर जाण्यापूर्वीच येथे थर्ड लाइनचे काम व्हायला हवे होते. मात्र, आता २०० टक्क्यांपर्यंत कपॅसिटी जाऊनही काम झाले नाही. २०१६ मध्ये आर्थिक प्रकरणाच्या कॅबिनेट समितीने या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर केला होता. २०१७ मध्ये वैनगंगा आणि कन्हान नदीच्या पुलाच्या कामासोबत हे काम सुरू झाले. आता भंडारा, तुमसर, बोरतलाव ते दरेकसा, राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत सुमारे ६६ किलोमीटर काम झाले आहे. २२८ किमीच्या लांबीच्या या परियोजनेसाठी अनेक ठिकाणची भूमी अधिग्रहित करण्यात आली. ४० किलोमीटरच्या जंगल आणि पहाडी भागात अनेक ठिकाणी बोगदेही आहेत.

गाड्यांच्या आवागमनाला गती मिळेल

मुंबई-हावडा मार्गावरील नागपूर-राजनांदगाव सेक्शनवर थर्ड लाइनच्या कामामुळे वारंवार रेल्वेगाड्या रद्द केल्या जातात. अनेकदा पॅटर्न बदलला जातो. थर्ड लाइनचे काम पूर्ण झाल्यास रेल्वेची आवक वाढेल आणि पॅसेंजर गाड्यांच्या आवागमनाला गती मिळेल.

वाइल्डलाइफ क्लिअरेंस बाकी

सालेकसा-दरेकसा सेक्शनवर वाइल्डलाइफ क्लिअरेंस आतापर्यंत मिळाला नाही, हे खरे आहे. फॉरेस्ट क्लिअरेंस खूप आधीच झाले आहे. या प्रकल्पासाठी अनेक ठिकाणी भू-अधिग्रहण झाले आहे.

मनिंदर उप्पल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेgondiya-acगोंदिया