शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

विदर्भाच्या प्रश्नासाठी थाळी-फळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 20:31 IST

Nagpur News लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.

 

नागपूर : लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.

संविधान चौकात झालेल्या या प्रतीकात्मक आंदोलनात थाळ्या वाजवून घोषणाबाजी करण्यात आली. विकासाची थाळी पश्चिम महाराष्ट्राला आणि रिकामी थाळी विदर्भाला असे महाराष्ट्राचे धोरण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विदर्भातील सिंचनाच्या प्रश्नावर फक्त अर्धा मिनिट खर्च केला. सिंचन महामंडळ ही उदासीन व अनभिज्ञ आहेत. यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही विदर्भाच्या प्रश्नावर केवळ घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची केलेली घोषणा निव्वळ राजकीय स्वरूपाची आहे. विदर्भाच्या विकासासाठी पाच लाख कोटी रुपये अनुशेषासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात ॲड. अविनाश काळे, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरू, प्रकाश वैरागडे, भगवानदास राठी, दिलीप ठाकरे, मनोहर बुटी, मुकेश मासुरकर, बापू गवळी, मधुकर देशकर, मुन्ना महाजन आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :agitationआंदोलनVidarbhaविदर्भ