शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विदर्भाच्या प्रश्नासाठी थाळी-फळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 20:31 IST

Nagpur News लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.

 

नागपूर : लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या पुढाकारात शनिवारी थाळी-फळी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भारतीय विचार मंच, भारतीय किसान संघ लोक जागृती मोर्चा, स्वदेशी जागरण मंच, जनमंच इत्यादी संघटनांनी भाग घेतला.

संविधान चौकात झालेल्या या प्रतीकात्मक आंदोलनात थाळ्या वाजवून घोषणाबाजी करण्यात आली. विकासाची थाळी पश्चिम महाराष्ट्राला आणि रिकामी थाळी विदर्भाला असे महाराष्ट्राचे धोरण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विदर्भातील सिंचनाच्या प्रश्नावर फक्त अर्धा मिनिट खर्च केला. सिंचन महामंडळ ही उदासीन व अनभिज्ञ आहेत. यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही विदर्भाच्या प्रश्नावर केवळ घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची केलेली घोषणा निव्वळ राजकीय स्वरूपाची आहे. विदर्भाच्या विकासासाठी पाच लाख कोटी रुपये अनुशेषासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात ॲड. अविनाश काळे, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरू, प्रकाश वैरागडे, भगवानदास राठी, दिलीप ठाकरे, मनोहर बुटी, मुकेश मासुरकर, बापू गवळी, मधुकर देशकर, मुन्ना महाजन आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :agitationआंदोलनVidarbhaविदर्भ