शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

...अन् परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यानं घरासमोर प्राण सोडला; ट्रकच्या धडकेत करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:49 IST

ट्रकच्या जोरदार धडके विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

नागपूर (हिंगणा) : ट्रकने विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजता तिवस्कर वाडीत घडली. घरासमोरच विद्यार्थ्याचा प्राण गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. रायपूर तिवस्करवाडी येथील ऋषीकेश भैयाजी बागडे (१५) या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा नेहरू विद्यालयात इंग्रजी माध्यमात नववीत शिकत होता. आज त्याचा इंग्रजीचा पेपर होता. सर्दी खोकला झाल्याने तो सकाळी ९.३० वाजता सायकलने रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी तिवस्कर वाडीत राहणाऱ्या वासुदेव तिवस्कर यांच्या मालकीच्या ट्रकचा (एम.एच. ३२ बी ४७२०) चालक गजानन निखाडे रायपूर गावात जाण्यासाठी निघाला होता.भरधाव ट्रकने ऋषीकेशच्या सायकलला जबर धडक दिली. ट्रकच्या मागच्या चाकात सायकल आल्याने ऋषीकेश आत खेचला गेला. अपघातात सायकलचे दोन तुकडे झाले. ऋषीकेशच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले. यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने पळाला. ऋषीकेश अभ्यासात हुशार होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू