शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तहानलेल्या वन्यजीवांसाठी जंगलात सौरऊर्जेवरचे बोअरवेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअसुविधा होणार दूर : दरवर्षी आटतात ७५ टक्के जलस्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. वन्यजीव तहानेने पाण्यासाठी व्याकुळतात. पाण्याच्या शोधात भटकतात. अशा वेळी त्यांची शिकारही होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जंगलामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल उभारण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी ७५ टक्के जलस्रोत उन्हामुळे कोरडे पडतात. यामुळे वन्यजीवांचे हाल होतात.वन्यजीवांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी २४ तासांची पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच जंगलात सौर उर्जेवर चालणारे बोअरवेल लावले जात आहेत. या वेळी वन विभाग मोठ्या संख्येने असे बोअरवेल उभारणार आहेत....२४ तास पाण्याची व्यवस्थावनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथून २४ तास वॉटर होलमधून पाणी टपकत राहील. त्यातून वन्यजीव आपली तहान भागवू शकतील. सध्या वनविभागाने जंगलात तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. मात्र ते बोअरवेल हाताने हलवावे लागतात. त्यामुळे वॉटर होलमध्ये पाणी पूर्ण वेळ राहात नाही....असुविधा दूर होणारजंगलात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम वॉटर होलमध्ये हँडपंपाच्या मदतीने कर्मचारी पाणी भरत असत. मात्र हे काम सुविधाजनक नव्हते. धोकादायकही तेवढेच होते. अनेकदा तर मनुष्यबळाअभावी वॉटर होल भरले जात नसायचे. पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत असत. सौर ऊर्जेवर चालणारे बोअरवेल हा या समस्येवर उत्तम उपाय ठरणार आहेत. यामुळे वॉटर होलमध्ये नेहमी पाणी उपलब्ध राहील, असा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे....

टॅग्स :wildlifeवन्यजीवWaterपाणी