शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

सॉफ्टवेअरमध्ये बिघाड : एअर इंडियाच्या विमानांना सात तासापर्यंत उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:29 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-६२७ मुंबई-नागपूर विमान शनिवारी सकाळी ७.१५ ऐवजी ४.२० तास उशिराने पोहोचले. एआय-४६९ दिल्ली-नागपूर सकाळी ७.४० ऐवजी सहा तास उशिरा दुपारी २.३० वाजता आले. तर एआय-६२९ मुंबई-नागपूर शनिवारी सायंकाळी निर्धारित वेळेऐवजी रात्री २ वाजता येण्याची शक्यता आहे. नागपूर विमानतळावर आठ महिन्यांपूर्वी चेक इन आणि बोर्डिंग पासकरिता प्रवाशांना लांब रांगेपासून दिलासा देण्यासाठी क्यूट सिस्टीम शुल्कासह सुरू केली होती. ही सिस्टीम ‘सीता’ सॉफ्टवेअरच्या मदतीने संचालित करण्यात येते.इंडिगोचे एक विमान लेटइंडिगो एअरलाईन्सचे ६ई२८४ पुणे-नागपूर विमान एक तास १२ मिनिटे विलंबासह शुक्रवारी रात्री ३.२२ वाजता पोहोचले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर