शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय

By नरेश डोंगरे | Updated: August 19, 2023 13:59 IST

२० ऑगस्टपासून अंमलबजावणी

नागपूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब अंतराच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० ऑगस्टपासून डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीच्या रुपात होणार आहे.

अमृत भारत योजनेत समावेश झाल्यामुळे लवकरच नवे रंग रुप आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण होण्याच्या तयारीत असलेल्या नरखेड रेल्वे स्थानकाचे महत्व दिवसांगणिक वाढत आहे. येथून बसणाऱ्या - उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत आता मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नरखेडची ओळख आहे.

गेल्या काही वर्षांत या स्थानकावर प्रवाशांची गर्दी चांगलीच वाढली आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना येथे यापूर्वी थांबे दिलेले आहेत. आता आणखी दूर अंतराच्या सहा नवीन रेल्वे गाड्यांना थांबे दिले आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे नागपूर जिल्ह्यातील आणि विशेषत: नरखेड परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

या आहेत त्या सहा रेल्वे गाड्या

१९३०१ डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस २० ऑगस्टपासून१९३०२ यशवंतपूर - डॉ. आंबेडकर नगर एक्सप्रेस २२ ऑगस्टपासूनगाडी नंबर ११०४६ धनबाद - कोल्हापूर एक्सप्रेस : २१ ऑगस्टपासूनकोल्हापूर - धनबाद एक्सप्रेस : २५ ऑगस्टपासून१९७१४ काचीगुडा - जयपूर एक्सप्रेस - २१ ऑगस्ट पासून१९७१३ जयपूर - काचीगुडा एक्सप्रेस २६ ऑगस्ट पासून

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे