शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय

By नरेश डोंगरे | Updated: August 19, 2023 13:59 IST

२० ऑगस्टपासून अंमलबजावणी

नागपूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब अंतराच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० ऑगस्टपासून डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीच्या रुपात होणार आहे.

अमृत भारत योजनेत समावेश झाल्यामुळे लवकरच नवे रंग रुप आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण होण्याच्या तयारीत असलेल्या नरखेड रेल्वे स्थानकाचे महत्व दिवसांगणिक वाढत आहे. येथून बसणाऱ्या - उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत आता मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नरखेडची ओळख आहे.

गेल्या काही वर्षांत या स्थानकावर प्रवाशांची गर्दी चांगलीच वाढली आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना येथे यापूर्वी थांबे दिलेले आहेत. आता आणखी दूर अंतराच्या सहा नवीन रेल्वे गाड्यांना थांबे दिले आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे नागपूर जिल्ह्यातील आणि विशेषत: नरखेड परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

या आहेत त्या सहा रेल्वे गाड्या

१९३०१ डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस २० ऑगस्टपासून१९३०२ यशवंतपूर - डॉ. आंबेडकर नगर एक्सप्रेस २२ ऑगस्टपासूनगाडी नंबर ११०४६ धनबाद - कोल्हापूर एक्सप्रेस : २१ ऑगस्टपासूनकोल्हापूर - धनबाद एक्सप्रेस : २५ ऑगस्टपासून१९७१४ काचीगुडा - जयपूर एक्सप्रेस - २१ ऑगस्ट पासून१९७१३ जयपूर - काचीगुडा एक्सप्रेस २६ ऑगस्ट पासून

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे