शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सब स्टेशनला घेराव, वीज बिल जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:58 IST

लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले.

ठळक मुद्देभाजपने केले आंदोलन : वीज बिल रद्द करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले.पार्टीचे कार्यकर्ता शनिवारी सकाळी शहरातील सर्व ३२ सब स्टेशनजवळ एकत्र आले. त्यांनी राज्य सरकार व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात नारेबाजी केली. क्वेटा कॉलनीतील चिंतेश्वर मंदिर, वर्धमाननगर, शांतिनगर, छापरुनगर, तुकडोजी पुतळा, भोला गणेश चौक, सक्करदरा मिर्ची बाजार, मोठा ताजबाग, गंगाबाई घाट, तुळशीबाग, शहीद चौक आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, रामदास आंबेटकर व गिरीश व्यास यांच्यासह माजी आमदार सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने सहभागी झाले होते. त्याचबरोबर सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा, संजय बंगाले, रुपा रॉय, परिणिता फुके, निशांत गांधी, प्रगती पाटील, प्रमोद कौरती, भूषण शिंगणे, अर्चना पाठक, विजयसिंह ठाकुर, सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, किशोर वानखेडे, मुन्ना यादव, मीनाक्षी तेलगोटे, प्रकाश भोयर, लखन येरावार, विजय चुटेले, संदीप गवई, मनोज चापले, मनिषा अतकरे, जयश्री रारोकार, देवेंद्र मेहर, प्रदीप पोहाणे, चेतना टांक, धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, देवेन दस्तुरे, प्रशांत कामडी, परशु ठाकूर, बंडू राऊत, गुड्डू तिवारी, दीपराज पार्डीकर, जितेंद्र ठाकूर, दिलीप गौर, लता येरखेडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपा