शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाढलेल्या वीज बिलामुळे नागरिकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:17 IST

जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात पोहचत आहेत. मीटर बदलून देण्याची मागणीही केली जात आहे.

ठळक मुद्देवीज कंपनीकडे तक्रारींचा पाऊस : मीटर बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात पोहचत आहेत. मीटर बदलून देण्याची मागणीही केली जात आहे.महावितरण व तिची फ्रेंचायसीने मात्र वीज बिलात कुठलाही घोळ नसल्याचा दावा करीत जून महिन्यात विजेचा वापर वाढल्यामुळे बिलात वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. उन्हाळ्यात साधारणत: विजेच्या बिलात वाढ होते. मात्र, या वर्षी यात झालेली अधिकची वाढ पाहून नागरिक हैराण आहेत. ज्यांचे बिल एक हजार रुपये येत होते त्यांना १५०० ते १६०० रुपये बिल आले आहे. तर सहा ते सात हजार बिल येणाऱ्यांचे बिल दहा हजारावर पोहचले आहे. यामुळे मीटरमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिक विजेचे बिल घेऊन महावितरणच्या कार्यालयात पोहचत असून मीटर व बिलाची तपासणी करण्याची मागणी करीत आहेत. सुट्यांमध्ये बाहेर, तरिही बिल वाढलेआपण कुटुंबियांसोबत उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बाहेरगावी गेलो होतो, असे असतानाही विजेचे बिल भरमसाट आले आहे, अशाही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सुरक्षा ठेवीचा पेचमहावितरण दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यात सुरक्षा ठेवीवर व्याज देते. यावर्षी चुकीने दोनदा व्याज देण्यात आले. चूक लक्षात आल्यावर महावितरणने अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला. याचाही परिणाम वीज बिलावर झाला आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल