शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कापूस खरेदीसाठी नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आपापल्या घरी बसून आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:38 IST

सीसीआय आणि कापूण पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावा, या मागणीसाठी काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले.

ठळक मुद्दे आंदोलनात शेतकऱ्यांचा समावेशकेंद्र वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीसीआय आणि कापूण पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावा, या मागणीसाठी काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले. सदर आंदोलन संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या घरी दिवसभर उपवास करून केले.नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊनमुळे कापूस खरेदीचा तिढा निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाही. शिवाय, संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे शक्य नाही. त्यामुळे अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील कापूस उत्पादकांना आपापल्या घरी बसून एक दिवसाचे अन्नदात्यासाठी आत्मक्लेश (उपवास) आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काटोल, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया, अ‍ॅड. नीलेश हेलोंडे, पुरुषोत्तम धोटे, धीरज मांदळे, प्रदीप उबाळे, विजय ठाकरे, भीमराव बरडे यांच्यासह नरखेड तालुक्यासह नागपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील तसेच अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, नांदेड व परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपापल्या घरी बसून दिवसभर उपवास करीत या आंदोलनात सहभाग घेतला.पावसाळा तोंडावर असल्याने शासनाने कापूस खरेदीबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, खुल्या बाजारात कापसाला आधारभूत किमतीच्या तुलनेत प्रति क्विंटल १,१५० रुपये कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली असून, ही समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन