शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागपूर विभागातील ३८ विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड

By आनंद डेकाटे | Updated: September 1, 2022 16:18 IST

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो.

नागपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकूण ७५ विद्यार्थ्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. यात नागपूर विभागातील सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक सत्रात राज्यातून एकूण ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून यात नागपूर विभागातील सर्वाधिक ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभाग १६, पुणे विभाग १२, लातुर विभाग ३, औरंगाबाद विभाग २, नाशिक विभाग २ व अमरावती विभाग २ असे एकूण ७५ विद्यार्थांची निवड झाली आहे, तर ३८ जणांची प्रतिक्षा यादीत निवड झाली आहे.

राज्यातून नागपूर विभागातील सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड परदेश शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३१, चंद्रपूर जिल्ह्यातील ६ तर वर्धा जिल्ह्यातील १ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाच्या वत्तीने लवकर या सर्व विद्यार्थाना स्कॉलरशीप लेटर दिले जाणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर