शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2023 21:10 IST

Nagpur News राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज राज्य सरकारने माफ करावे. तसेच कृषी पंपांचे वीज बिलही माफ करावे, अशा मागणीचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘भारत जोडो यात्रेला’ प्रतिसादाबद्दल मानले जनता व नेत्यांचे आभार

 

नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, आत्महत्या करू लागला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज राज्य सरकारने माफ करावे. तसेच कृषी पंपांचे वीज बिलही माफ करावे, अशा मागणीचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राणी कोठी येथे झाली. या बैठकीत एकूण सात ठराव संमत करण्यात आले. परदेशातून सोयाबीन आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर घसरले. धान उत्पादक शेतकऱ्यांनाही नाममात्र बोनस जाहीर करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारचा निषेधाचा ठराव घेण्यात आला. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती व नोकर भरती करण्याचा ठरावही घेण्यात आला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे तसेच या यात्रेसाठी परिश्रम घेणारे नेते व पदाधिकारी यांचे आभार करणारा ठराव घेण्यात आला. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर येथे पोहोचेल. त्यावेळी मोठी चळवळ उभी राहील. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘चलो श्रीनगर’चा नारा दिला.

सुरजागड लोह प्रकल्प तत्काळ सुरू करा

- गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे उच्चप्रतीच्या लोह खनीजाचा साठा आहे. या ठिकाणी भिलाई सारखा लोह प्रकल्प व्हावा, असा ठराव संमत करण्यात आला. सूरजागड प्रकल्प होऊच नये, अशी आमची भूमिका नाही. मात्र, येथे लोह प्रकल्प झाल्यास ३ लाख कोटींचा महसूल मिळू शकतो. मात्र, येथील खाणी नाममात्र दरात उद्योगपतींना दिल्या जात असतील तर ही लूट थांबवावी लागेल. यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन धोरण ठरविले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस