शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबई हावडा मेलला नागपुरातून आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 23:41 IST

मुंबई ते हावडा मेल विशेष रेल्वेगाडीला २ सप्टेबरपासून नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी तिकीट आरक्षणास प्रारंभ झाला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई ते हावडा मेल विशेष रेल्वेगाडीला २ सप्टेबरपासून नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी तिकीट आरक्षणास प्रारंभ झाला आहे.राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवास बंदी उठवली आहे. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्यात आता कोणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही. मुंबईकडे जाणारी केवळ एक रेल्वेगाडी नागपूरमार्गे आहे. यात जेवढे थांबे आहेत. त्या सर्वांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.जिल्हाबंदीमुळे रेल्वे गाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई मेलला नागपुरातून तिकीटाचे आरक्षण नव्हते. राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवल्याने या गाडीसाठी आजपासुन आरक्षण सुरु झाले. मात्र, पुणे, मुंबई ते नागपूर या मार्गावर किंवा इतर कोणतीही नवीन गाडी सुरू झालेली नाही, असे मध्य रेल्वेचे मख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वेreservationआरक्षण