शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

३० वर्षाच्या गुडघेदुखीपासून मिळाली मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना ...

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना गुडघेदुखीची समस्या सुरू झाली होती. १० वर्षापूर्वी तर त्यांना चालताही येत नव्हते. पाय तिरपे झाले होते. पूर्ण शरीर कठोर झाले होते. याच दरम्यान त्यांना वाताच्या समस्येनेही ग्रासले. त्वचा काळवंडायला लागली होती. अन्न ग्रहणही कठीण झाले होते. गुडघे बदलण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

बरीच वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार झाले. मात्र, गुण येत नव्हते. सगळीकडून हताश झाल्यानंतर त्या डॉ. नितेश खोंडे यांच्याकडे गेल्या. तेथे त्यांना योग्य उपचार मिळाले आणि गुण मिळायला लागले. त्यामुळे, त्या आता सहज चालू शकत आहेत. तब्बल २५-३० वर्षानंतर आता स्कूटरवर बसणे शक्य होत असल्याचे शोभा काबरा यांनी सांगितले. सलग सहा महिनेपर्यंत उपचार घेतल्यानंतर त्यांची समस्या कमी झाली. सोबतच डोकेदुखी, श्वसनासंदर्भातील अडचण, छातीतील अकडन, डोक्यातील अकडन आदीपासून मुक्ती केली आहे.

डॉ. नितेश खोंडे यांनी शोभा काबरा यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत स्पष्टीकरण दिले. ईलापिडी, पोडीकिडी, पीडिचिल, नवराकिडी, शिरोधारा, जानोधारा, उपनाह अवगाह, संकर स्वे चिकित्सा, लेपनम, शिला करपोराधी, गौरीकाधी, लता हिंगवाधि, परीऑस्ट, परीकैल्प, इंसोकैल्प आदींचा समावेश उपचारात केला. सुरुवातीच्या सहा महिन्यात त्यांच्या गुडघेदुखीतील ९० टक्के समस्या कमी झाल्या. आता तीन वर्षाच्या उपचारानंतर त्या पूर्णत: समस्यामुक्त झाल्याचे खोंडे म्हणाले.

* करावा लागला नातेवाईकांच्या विरोधाचा सामना

शोभा काबरा यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यास स्वत:च्याच नातेवाईकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पती व मुलाकडूनच आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या. या उपचाराने काहीच शक्य होणार नाही, असे वारंवार बोलले जात होते. परंतु, शोभा काबरा यांना आयुर्वेदानेच लाभ मिळेल यावर विश्वास होता आणि अखेर तो विश्वास खरा ठरला. आयुर्वेदिक उपचारावर त्या ठाम राहिल्या आणि आज त्यांच्या समस्या पूर्णत: समाप्त झाल्या आहेत.

* प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदाचे उपचार घेतल्यास ज्यादा लाभ

सामान्यत: रुग्ण सगळीकडे फिरून आल्यावर आयुर्वेदाकडे वळतात. मात्र, तोवर बराच उशीर झालेला असतो. असे असतानाही रुग्णाला तात्काळ लाभ मिळण्याची अपेक्षा असते. आजाराच्या प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदिक उपचार घेण्यास सुरुवात केली तर लाभ लवकर मिळतो. उशिराने येण्यामुळे आजारही वाढलेला असतो. त्यामुळेच, आजारापासून मुक्ती मिळण्यासही वेळ लागतो. त्याच कारणाने आयुर्वेदिक उपचारात वेळ देणे गरजेचे असते.

.......