शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

राज्यात विजेच्या मागणीत ‘रेकॉर्ड’ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:03 IST

कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समोर गेली आहे. त्यामुळे राज्यात ‘लोडशेडिंग’ कायम आहे.

ठळक मुद्देकोळशाची कमतरता कायम : कमी पावसामुळे कृषिपंपांचा उपयोग वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळशाच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच विजेच्या मागणीत अचानक झालेल्या वाढीमुळे वीजसंकट आणखी वाढले आहे. कमी पाऊस व आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या गरमीमुळे राज्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॅटच्या पातळीहून समोर गेली आहे. त्यामुळे राज्यात ‘लोडशेडिंग’ कायम आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार ‘आॅक्टोबर हिट’मुळे २२ आॅक्टोबर रोजी विजेची मागणी २४ हजार ९६२ मेगावॅटपर्यंत पोहोचली. यात मुंबईतील ३,३८२ मेगावॅटची मागणीदेखील समाविष्ट आहे. मंगळवारीदेखील ही स्थिती कायम होती. सकाळी ११ वाजता २१,३१६ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. मुंबईसह संपूर्ण राज्यात १६ आॅक्टोबर रोजी २४,९२२ मेगावॅट, १७ तारखेला २४,६८७ मेगावॅटची मागणी नोंदविल्या गेली. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात २१,५८० मेगावॅट विजेची आवश्यकता होती. यातुलनेत महावितरणकडे केवळ २०,६३० मेगावॅट वीज उपलब्ध होती. यामुळे अधिक वीजहानीच्या ग्रुप ‘जी-१’, ‘जी-२’ आणि ‘जी-३’ येथे एकूण ९५० मेगावॅटची ‘लोडशेडिंग’ करावी लागली, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.राज्यात कमी पावसामुळे सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर वाढला आहे. तसेच आॅक्टोबरमध्ये तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. त्यामुळे विजेची मागणी वेगाने वाढत आहे. दुसरीकडे राज्यात औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रांमधील तीन युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत.पुरवठ्याला फटकाविजेच्या वाढत्या मागणीत महावितरणला खुल्या बाजारातून महागड्या दरात ३,६५२ मेगावॅट वीज खरेदी करावी लागत आहे. महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या प्रत्येक स्रोतातून कमी वीज मिळत आहेत. ‘पॉवर एक्सचेंज’मधून राज्याला मिळालेल्या ३ हजार मेगावॅट आणि बँकमधून मिळणाºया १८८ मेगावॅटने काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण