शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राममंदिरामुळे देशात सामाजिक सौहार्द वाढेल  : श्री श्री रविशंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:06 AM

अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोट्यवधी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.श्री श्री रविशंकर हे अयोध्या प्रकरणात उच्च न्यायालयाद्वारे गठित समितीचे सदस्य होते. देशाने बऱ्याच काळापासून अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जावे हे स्वप्न पाहिले आहे. तेथे असेच मंदिर बनले पाहिजे ज्यामुळे देशात शांती प्रस्थापित होईल. भव्य मंदिर निर्मितीच्या दिशेने काम सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. राममंदिर निर्माण कार्याची देखरेख करणाऱ्या समितीत मी सहभागी होणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या