शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला गती दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:35 IST

देशाच्या विकासात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान आहे. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाची दारे खुली केली. पंचायतराज व महिला सक्षमीकरणावर अधिक भर देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती दिली. म्हणूनच आज आपल्या देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मनोगत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित ‘महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

ठळक मुद्देचर्चासत्रातील मनोगत : पुण्यतिथीनिमित्त राजीव गांधी यांना शहर काँग्रेसतर्फे अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या विकासात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान आहे. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाची दारे खुली केली. पंचायतराज व महिला सक्षमीकरणावर अधिक भर देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती दिली. म्हणूनच आज आपल्या देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मनोगत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित ‘महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. नागपूर शहर काँग्रेस कमिटी व राजीव गांधी स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यामाने भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्राचार्य हरिभाऊ केदार, विदर्भ संघटक, राजीव गांधी स्टडी सर्कल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. बबनराव तायवाडे, नासुप्रचे माजी विश्वस्त अनंतराव घारड, उमाकांत अग्निहोत्री, सचिव अतुल कोटेचा, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, कार्यप्रमुख व सरचिटणीस गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, डॉ.मनोहर तांबुलकर,जयाल जैसनानी, प्रशांत धवड, गिरीश पांडव, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात करून महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ काँग्रेसच्या काळात झाली. महिलांना आरक्षण दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना संधी मिळाली. म्हणूनच आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आज कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता ‘मेक इन इंडिया’, ‘स्कील इंडिया’अशा घोषणा करीत असल्याचा आरोप हरिभाऊ केदार यांनी केला. पंचायत राज व महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे. राजीव गांधी यांची आहुती बेकार जाणार नाही. काँग्रेसच्या कार्यकत्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव सक्रिय राहावे, असे आवाहन विकास ठाकरे यांनी समारोपातून केले. पंचायत राज हा विकासाचा गाभा असल्याचे विलास मुत्तेमवार म्हणाले. अनंतराव घारड, उमाकांत अग्निहोत्री यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. बबनराव तायवाडे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शहर काँग्रेस सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी केले.प्रारंभी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली.यावेळी उमेश शाहू, फिरोज खान, मालिनी खोब्रागडे, नरेश शिरमवार, लीलाबाई म्हैसकर, अशोक निखाडे, धरम पाटील, महेश श्रीवास, वासुदेव ढोके, भारती कामठी, शब्बीर करीम, सुलभा नागपूरकर, श्रीराम उके, हर्षला साबळे, निर्मला बोरकर, गीता काळे, मालिनी सरोदे, मंदा वैरागडे, बबन दुरुगकर, अरुण अनासने, दिनेश तराळे, पिंटू बागडी, मो.समीर, वसीम खान, पंकज पांडे, हफीज खान, प्रकाश बाते, नीलेश खोरगडे, राजेद्र नंदनकर, येनिक नंदनकर, आशितोष कांबळे, विनोद चवरे, पंकज निघोट, अरविंद वानखेडे, आकाश तायवाडे, गोविंद ढोंगे, वैभव काळे, पंकज थोरात, रवी गाडगे, कुमार बोरकुटे, राकेश कनोजे, चंदाभाऊ राऊत, युवराज देवतळे, पुरुषोत्तम पारमोरे, विलास वाघ, चंद्रकांत वासनिक, विनायक देशपांडे, मिलिंद सोनटक्के, नीरज मेश्राम, देवा उसरे, सचिन कालनाके, विवके नेवारे, राहुल चैरसिया, मनीष वाघमारे, युगलक विदावत, सूरज आवळे, अंबादास गोंडाणे, कमलेश लारोकर, विजय माजरेकर, अमरजित ढोले, नंदा घोडसे, ईश्वर घोराडकर, प्रशांत धाकणे, हेमंत चैधरी, ईश्वर सातपुते, वासिम खान, प्रमोद शेख, यशवंत खानोरकर, श्याम चरडे, रत्नमाला फोपरे, मीनाक्षी साखरे, स्मिता कुंभारे, मंदा वैरागडे, रश्मी धुर्वे, लीलाबाई सतीश तारेकर, रमेश नांदे, भोला कुचनकर, दिलीप चाफेकर, यांच्यासह सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेस