शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

राजगृह व्हावे सत्तेचे केंद्र :आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देरमाई महोत्सव उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भगवाननगर मैदानावर रमाई भीमराव आंबेडकर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, रमेश जाधव, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहणे उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने सत्ता संपादन करायला हवी. यासाठी सर्व आंबेडकरी विचारवंत, साहित्यक, लोकांनी एका ठिकाणी आले पाहिजे. आपण विखुरले असल्याने आपली ताकद दिसत नाही. सध्याची स्थिती पाहता सर्वांना एकसंघ होण्याची गरज आहे. आरएसएस, भाजपची सत्ता घालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. इंदू मिलची जागाही सरकार देण्याच्या तयारीत नव्हते. जनता आंदोलन करणार असल्याने सरकारने सुरक्षा भिंत मोठी केली होती. मात्र त्यानंतरही जनतेने आंदोलन केल्यानेच जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी रमाई यांच्या त्यागाच्या घटनांना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. यावेळी ‘शिवाजी अंडग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात शीतल गडलिंग, शिरीष फुलझेले, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धार्थ बनसोड, शुभम दामले, साकेत भगत, शुभम गडलिंग, सिद्धांत पाटील आदींचा सहभाग होता.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक