शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

राजगृह व्हावे सत्तेचे केंद्र :आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देरमाई महोत्सव उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भगवाननगर मैदानावर रमाई भीमराव आंबेडकर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, रमेश जाधव, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहणे उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने सत्ता संपादन करायला हवी. यासाठी सर्व आंबेडकरी विचारवंत, साहित्यक, लोकांनी एका ठिकाणी आले पाहिजे. आपण विखुरले असल्याने आपली ताकद दिसत नाही. सध्याची स्थिती पाहता सर्वांना एकसंघ होण्याची गरज आहे. आरएसएस, भाजपची सत्ता घालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. इंदू मिलची जागाही सरकार देण्याच्या तयारीत नव्हते. जनता आंदोलन करणार असल्याने सरकारने सुरक्षा भिंत मोठी केली होती. मात्र त्यानंतरही जनतेने आंदोलन केल्यानेच जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी रमाई यांच्या त्यागाच्या घटनांना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. यावेळी ‘शिवाजी अंडग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात शीतल गडलिंग, शिरीष फुलझेले, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धार्थ बनसोड, शुभम दामले, साकेत भगत, शुभम गडलिंग, सिद्धांत पाटील आदींचा सहभाग होता.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक