शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 14:45 IST

सत्तेच्या लालसेपोटी काही लोकांना आपल्या विचारसरणीचा विसर

नागपूर : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षांकडून हिंदू धर्माचा जाणूनबुजून अपमान करण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील एक सदस्य सनातन धर्माचा अपमान करत आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर आपले मौन तोडले पाहिजे. विशेषत: राहुल गांधीउद्धव ठाकरे यांनी या अपमानावर बोलले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोमवारी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विरोधकांकडून सनातन धर्माचा अपमान होतो आहे. विरोधी पक्षांत एकानंतर दुसरा नेता अशा प्रकारची वक्तव्य करत आहे. त्यांचा चेहरा अगोदरच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे व ते केवळ सनातन धर्माचा अपमान करण्यावर भर देत आहेत. त्यातून त्यांची मानसिकता लक्षात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सनातन धर्माच्या अपमानावर मौन बाळगले आहे. सत्तेच्या लालसेपोटी काही लोक आपली विचारसरणी विसरले आहेत. सनातनच्या अपमानावरही ते काहीच बोलत नाहीत, असे प्रतिपादन करताना त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर होता.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गीता आणि उपनिषदे वाचल्याच्या दाव्यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, आधी त्यांनी सनातन धर्माच्या अपमानावर बोलावे. सनातन धर्माच्या अपमानावर मौन बाळगल्याने विरोधकांची विचारसरणी स्पष्ट होत आहे, असा आरोप त्यांनी लावला.

टॅग्स :PoliticsराजकारणAnurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे