शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

स्थगितीमुळे तलाव दुरस्ती ठप्प; थेट शेतकऱ्यांना फटका; लोखंडी पाट्या नसल्याने तलाव कोरडे

By गणेश हुड | Updated: March 2, 2023 15:21 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तलाव नादुस्त झाले. धोका टाळण्यासाठी आपत्कालीन निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संभाव्य धोका कायम आहे.

नागपूर : महाविकास आघाडी सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या योजनांना स्थगिती दिली. यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नादुरस्त झालेल्या तलाव दुरुस्तीची कामे ठप्प पडल्याने याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तलाव नादुस्त झाले. धोका टाळण्यासाठी आपत्कालीन निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संभाव्य धोका कायम आहे. जून पूर्वी यातील १३४ तलावांची दुरसती न केल्यास पावसाळ्यात अनेक तलाव फुटण्याची शक्यता आहे. तातडीने दुरूस्तीसाठी जिल्हापरिषदेच्या लघु सिंचन विभागाने ७.६९ कोटीची मागणी केली आहे. मात्र विकास कामांना स्थगिती असल्याने तलाव दुरुस्तीची आवश्यक कामे रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ही कामे करणे शक्य नाही. यासाठी शासनानेच निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.

निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेमागील पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका १३४ तलावांना मोठया प्रमाणात बसला आहे. त्यासाठी ७.६९ कोटीचा निधीची गरज आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. वेळेच्या आत ही दुरूस्ती न केल्यास तलाव अत्यंत धोकादायक होऊ शकतात. परंतु शासनाच्या स्थगितीमुळे या कामांनाही सुरुवात झालेली नाही.

पाट्या चोरीला गेल्या पाणी वाहून गेले.पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे तलाव, बंधारे ओव्हर फ्लो होवून धोकायक बनले. मात्र बंधारे व तलावाच्या लोखंडी पाट्या चोरीला गेल्याने अनेक बंधारे व तलावातील पाणी वाहून गेले. याचा फटक्का शेतकऱ्यांना बसणार आहे.

तलाव संख्या -जिल्हयातील एकूण तलाव ४७९लघु सिंचन-१३४पाझर तलाव-६गाव तलाव-३९मामा तलाव-२१४साठवन तलाव-२४ 

टॅग्स :nagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी