शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पहलगाम हल्ला: सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही, श्रेयवादही नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By आनंद डेकाटे | Updated: April 25, 2025 19:23 IST

हे या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाहीत, देशाला मजबूत करण्याचे दिवस, असेही बावनकुळे म्हणाले

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पहलगामच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील ३ ते ४ हजार पर्यटक तिथे असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परत आणले जात आहे. यासंदर्भात सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही किंवा श्रेयवादही नाही. या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. पहलगामच्या घटनेनंतर सरकारमध्ये विसंवाद असून श्रेयवाद सुरू असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, "पहलगामच्या घटनेनंतर त्याठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्याठिकाणी जाऊन पर्यटकांची भेट घेणे यात काही राजकारण नाही. किवा गिरीश महाजन यांना पाठवणे यातही काही राजकारण नाही. ते तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे त्यामुळे त्यांना पाठवले आहे. सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही."

"यामध्ये काही राजकारण नाही किवा कुठलाही श्रेयवाद नाही. देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान फार मोठे आहे. या घटनेमध्ये संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत सर्व पक्षांना आवाहन केले आहे. यामध्ये जे काही लोक राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लख लख लाभो", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेGirish Mahajanगिरीश महाजन