मेट्रो रेल्वे, पारडी उड्डाणपूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिंपूजन केल्यानंतर, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वर्धा रोड ते जयताळादरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ ...
वेतन निश्चितीची टिप्पणी तयार करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज दुपारी जेरबंद केले. उपेन्द्र शरदचंद्र श्रीवासकर ...
बहुप्रतीक्षित वाडी ग्रामपंचायतला अखेर नगर परिषदेचा दर्जा मिळाला. याबाबतचा आज, सोमवारी अंतिम अधिसूचना जारी झाली. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना अखेर ‘ब्रेक’ मिळाला असून, विकासाला गती मिळेल. ...
जिल्ह्यातील पेट्रोल पंप मंगळवार, २६ आॅगस्टपासून बेमुदत बंद राहण्याच्या वृत्ताने सोमवारी शहरातील सर्वच पंपांवर पेट्रोल खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपाच्या भीतीने सर्वच ...
ज्यांना नत्रत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय? त्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय? नसल्यास अशा दृष्टिहीन देशबांधवांचाही जरूर विचार करा, त्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा, ...
समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, ...
पाठविण्यात येणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात सोमवारी नागरिकांचा राग अनावर झाला. राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चात सहभागी होत नागरिकांनी वाढीव वीज बिलाविरोधात आवाज उठविला. ...
गुंतवणूकदारांच्या ठेवी जामीन मंजूर झाल्यानंतर एका वर्षात परत करण्याचे हमीपत्र श्रीसूर्या समूहाचा प्रबंध संचालक आरोपी समीर सुधीर जोशी याने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे ...
दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरील संजय गांधीनगर झोपडपट्टी नियमित करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून ...