भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना ...
श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चरच्या श्री स्वामीपुरम टाऊनशिपमध्ये ‘जी आणि एच’ विंगमधील इमारतीतील घरांच्या बुकिंगसाठी नवरात्रोत्सवात विशेष योजना दाखल केली आहे. ग्राहकांना केवळ पाच ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ...
मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे. त्याला विचाराशिवाय समाधान मिळत नाही. यापुढे समाजाविषयी विचार करणारा तो ‘विचारवंत’असतो. विचारवंताला कोणत्याही अपेक्षा नसतात. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींवरील कारवाईसंदर्भात पोलिसांचा निर्णय झालेला नाही. आज, सोमवारी पोलिसांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे मुंबई उच्च ...
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची आमसभा आज शांततेत पार पडली. विषयपत्रिकेवर ठेवलेले विषय सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे आमसभेत नेहमीच ...
राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे, ...
पवित्र दीक्षाभूमीवर ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या धामधुमीच्या तोंडावर हा सोहळा होत असल्याने आंबेडकरी अनुयायांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सोमवारी देशपांडे सभागृहात पार पडला. जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी आशा पठाण ...
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे स्वप्न दाखवून मते मागितली. मात्र सरकारच्या १०० दिवसाच्या कारभारातच ‘अच्छे दिन’ ची हवा निघाली आहे, ...