भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सावनेर मतदारसंघातून रिंगणात उतरविलेले उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. तर रामटेक विधानसभा ...
भारतीय जनता पक्ष १८० पेक्षा जास्त जागा जिंकून स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विस्वास व्यक्त करतानाच निवडणुकीनंतरच आम्ही मुख्यमंत्री ठरवू , असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाचे महाराष्ट्राचे ...
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती. ...
विदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे. ...
सध्या एखाद्या चित्रपटाचे बजेट किती, यालाच जास्त महत्त्व आले आहे. पण चित्रपट ही कलाकृती म्हणून पाहिले तर त्यात बजेट नव्हे कथाबीज आणि मांडणीच महत्त्वाची असते, असे मत ‘सोनाली केबल’ ...
सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विकासात रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडले. त्यांच्यासारख्या व्यक्तींची संख्या ...
एका मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना टिमकी भानखेडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हादरले आहे.संगीता अशोक नायक (४०) असे मृत आईचे नाव आहे. ...
जिल्ह्यातील खासगी शाळांवरील ७८८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यातील १६७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. ते स्थळ आज दीक्षाभूमीच्या नावाने अजरामर झाले आहे. जगप्रसिद्ध स्मारक, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ...