विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी सहा असे विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहेत. ...
काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना युती मोडीत निघाल्यानंतर त्यांच्यापुढे बंडोबाचा थंडोबा करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. काही जिल्ह्यांमध्ये पक्षांना बंडखोरीचे तण उपटून ...
एरवी राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मांडण्यात येते. परंतु विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी ...
शासकीय कार्यालयातील लाचखोरांसाठी मंगळवार कर्दनकाळ ठरला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) केलेल्या कारवाईत न्यायालयातील महिला पोलीस हवालदारासह, पटवाऱ्यास आणि ...
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सावनेर मतदारसंघातून रिंगणात उतरविलेले उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. तर रामटेक विधानसभा ...
भारतीय जनता पक्ष १८० पेक्षा जास्त जागा जिंकून स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विस्वास व्यक्त करतानाच निवडणुकीनंतरच आम्ही मुख्यमंत्री ठरवू , असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाचे महाराष्ट्राचे ...
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती. ...
विदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे. ...
सध्या एखाद्या चित्रपटाचे बजेट किती, यालाच जास्त महत्त्व आले आहे. पण चित्रपट ही कलाकृती म्हणून पाहिले तर त्यात बजेट नव्हे कथाबीज आणि मांडणीच महत्त्वाची असते, असे मत ‘सोनाली केबल’ ...