गेली २५ वर्षे पिछाडीवर असलेले पूर्व नागपूर खोपडे यांच्या प्रयत्नाने अवघ्या ५ वर्षात विकासाच्या श्रेणीत आले. भविष्यात या मतदार संघात विकासाचा इतिहास घडविणार, असा दावा भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री ...
लोकाभिमुख कार्य करणे हा आपला धर्म आहे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तयार असतो. जनतेच्या समस्येची जाणीव असणाऱ्या आणि जनतेच्या समस्यावर तोडगा काढण्याची ...
केंद्रात आघाडी सरकार असताना महागाईने कळस गाठला होता. आघाडी सरकारने केवळ ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार येताच अवघ्या १०० दिवसात महागाई कमी करण्याचे ...
देशापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. पाकिस्तानने देशाच्या सीमेवर अघोषित युद्ध सुरू केले आहे, असे असताना देशाचे पंतप्रधान विदेशवारीत मश्गूल आहे. आता तर महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १०० दिवस झाले असताना ते एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करु शकले नाहीत. महागाई, देशाच्या असुरक्षित सीमा, महिला अत्याचार, विदेशातील काळे धन ...
स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती ...
थकत्या वयातील आई-वडिलांचा तो आधार होता. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. रात्री जेवणाची वेळ झाली तरी तो परतला नाही. मध्यरात्र झाली ...