कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये ...
गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, कंत्राटदार पक्षाशी जोडले. पण जनसमर्थन असलेले दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले नाहीत. तसा पुढाकारही कुणी घेताना दिसले नाही. ...
विधानसभा निवडणुकीत उपराजधानी पूर्णपणे भाजपमय झाली. मतदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत एकतर्फी कौल दिला. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत देऊन आपले अस्तित्त्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण ...
विदर्भात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विदर्भात झालेल्या जंगी सभा आणि युती फिस्कटल्याने स्वबळावर निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने भाजपाने विदर्भात कधी नव्हे एवढ्या ४४ जागांवर ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने ...
भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यालयात सन्नाटा होता. नेतेच नव्हे तर कार्यकर्त्यांनीही ...
शहर व जिल्ह्यात भाजपने १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या. दक्षिण-पश्चिममध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक ५८ हजार ९४३ मतांनी विजयी झाले. तर ऐनवेळी काटोलमध्ये पाठविण्यात आलेले ...
गेल्या १५ वर्षांपासूनची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील सत्ता भाजपाच्या वादळात वाहून गेली. भाजपा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नागपुरातील विधानसभेच्या ...