कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या फटाक्यांच्या (फॅन्सी फटाके) मागणीत वाढ झाली आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण ...
वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच टायगर रिझर्व म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या मात्र गत सात वर्षांपासून सतत खाली घसरत असल्याची ...
आरमोरी भागात अनेक ऐतिहासिक मंदिर, गडकिल्ले आहेत. परंतु यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे ते आता पडण्याच्या अवस्थेत आले आहे. पुरातत्व खात्याकडून याची देखभाल व दुरूस्ती होणे ...
वाघांचा अभ्यास तसेच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांना ‘कॉलर आयडी’ लावण्यात आले आहे. कॉलर आयडी सेटेलाईटने जोडलेला असून वाघाचे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सफाई व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून कोलमडली होती. मेडिकलच्या खिडक्यांवर, सज्ज्यांवर, प्रवेशद्वारालगत, वॉर्डातील मागच्या भागात ...
दिवाळीच्या आनंदोत्सवाला मंगळवार धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत आहे. धनत्रयोदशीनिमित्त नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. सराफा बाजारात सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती. ...
लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे ...
कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये ...
गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मोठमोठे बिल्डर, व्यावसायिक, कंत्राटदार पक्षाशी जोडले. पण जनसमर्थन असलेले दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्षाशी जोडले नाहीत. तसा पुढाकारही कुणी घेताना दिसले नाही. ...