धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची जोरदार विक्री झाली; शिवाय सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या. सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. ...
दिवाळीतला सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी भाविक भक्तीभावाने लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, वैभव आणि धनसंपत्तीची देवता. लक्ष्मीची मूर्ती सोन्याची असावी असे सगळ्यांनाच ...
दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतीक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये अनार ६० टक्के, सुतळी बॉम्ब ...
मंगळवारी सराफा, कपडा, मिठाई, भांडी तसेच फटाका बाजारात दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. सर्वच भागात गर्दी झाल्याने अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बाजारपेठेत ...
उपराजधानितील रुग्णालयांचा परिसर हा ‘सायलेन्स झोन’ म्हणून जाहीर केलेला आहे. पण, तरीही या परिसरात वाहनांचे कर्कश हॉर्न, डीजे व इतर कार्यक्रमांच्या आवाजांमुळे शांततेचा भंग झालेलाच असतो. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक मंगळवारी पार पडली. यात महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काही ...
अन्न-वस्त्र-निवारानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा ...
क्लासिकल, सेमीक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या ...