पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला ...
एटीएमची सेवा पूर्वी मोफत स्वरूपात होती. त्यामुळे याचा वापर कितीही वेळ केला तरी काही काळजी नव्हती. मात्र १ नोव्हेंबर २०१४ पासून ही सेवा वापरण्यासाठी एका लिमिटनंतर शुल्क आकारले जाणार आहे. ...
राज्यात कोण मोठा ‘भाऊ’ यावरून युतीत तेढ निर्माण झाली असताना नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षानी युती करून सत्ता स्थापन केली. युती तुटल्यावर राज्यात दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध लढत ...
नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, ...
राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान ...
लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने सुरेल गीतांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सकाळी संघटनेचे सदस्य असलेले वैद्यकीय अधिकारी ...
जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता पुसद येथे निधन झाले. ...
चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलीसच राहत नाही. ...
शासनाच्या पायका योजनेअंतर्गत आलेल्या निधीचे योग्यरीत्या योग्यठिकाणी समायोजन करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब भिवापूर तालुक्यातील बेसूर येथे उघडकीस आली. ...
सोयाबीन व मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला उमरेड तालुका आता दूध उत्पादनातही नावारूपास येत आहे. तालुक्यातील डोंगरगावची लोकसंख्या ही १५७ असली तरी येथील पशुधनाची संख्या मात्र १५०० आहे. ...