जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार ...
उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यंदाच्या वर्षात साडेनऊ महिन्यांत शहरात ९०० अपघात झाले असून, यात २२३ नागरिकांचा मृत्यू झाला तर ४४९ जण जखमी झाले. ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी ...
कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून ...
खासगी आणि शासकीय इस्पितळांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविण्याचे बंधनकारक असताना आतापर्यंत या केंद्राला एकाही ‘ब्रेन डेड’ रुग्णाची ...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मंगळवारी रात्री ८.३० वाजता मुंबईहून विमानाने नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वागत केले. ...
पतीला ‘अॅनाकिलोजिंग स्पॉन्डेलायटिस’ हा रोग जडल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन उमेदीच्या काळात आयुष्याच्या सोबतीने खाट पकडली. उदरनिर्वाहाचे साधन ...
शहरात डेंग्यूची संख्या २५८ वर गेली आहे. महानगरपालिकेला आतापर्यंत ११,४८५ घरात डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उर्दू गझल व शायरीच्या रसिकांसाठी नुकतीच ‘कारवाँ-ए-अदब’ ही अखिल भारतीय मुशायरा मैफिल आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर निदा फाजली, ...