राज्यात प्रथमच सत्तारूढ झालेल्या भाजपप्रणीत सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यावेळी ते तीन आठवड्याचे राहण्याची शक्यता आहे, तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान, प्रचंड दगदग अन् दररोज नवीन अडचणींचा सामना. या सर्वांसाठी दृढ आत्मविश्वास अन् मन:शांती मिळते ती देवदर्शनातून. मुख्यमंत्री झाल्यानंतर ...
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून सापळ्याची यंदाची कारवाई गतवर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार २००९ मध्ये ४०५, २०१० मध्ये ४८६, ...
जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार ...
उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यंदाच्या वर्षात साडेनऊ महिन्यांत शहरात ९०० अपघात झाले असून, यात २२३ नागरिकांचा मृत्यू झाला तर ४४९ जण जखमी झाले. ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी ...
कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून ...