सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)उपेक्षित असलेल्या मोरभवन बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मोरभवन बसस्थानकाच्या विकासासाठी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले ...
४९८ (अ) कलमान्वये नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यातील ९८ टक्के प्रकरणात कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे आढळल्याने, सर्वोच्च न्यायालयाने याला ‘कायदेशीर दहशतवाद’ ...
स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या धारदार वाणीने आणि तेजाने आपला प्रभाव सोडणारे व्यक्तिमत्त्व. ‘सिस्टर्स अॅण्ड ब्रदर्स आॅफ अमेरिका...’ या शब्दांनी शिकागोला आपल्या भाषणाचा प्रारंभ करून धर्मसंसदेत ...
विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला ...
आम्हाला न्याय हवा,अशी मागणी करीत वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वत:ला रस्त्यावर पेटवून घेतले. हे तिघेही बापलेक जळत्या अवस्थेत न्यायालयाच्या आतमध्ये जाण्यासाठी धावत सुटले. ...
तिघांनी स्वत:ला जाळून हायकोर्टाच्या परिसरात प्रवेश केल्यामुळे या संवेदनशील स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हायकोर्टातील सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर व बॅगेज ...
नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अॅक्शन ग्रुपने केली आहे. ...
उत्तर गडचिरोली भागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत जहाल नक्षलवादी माजी दलम कमांडर गोपी ऊर्फ निरींगसाय दरबारी मडावी याने सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ...