बाळाला चमच्याने मातेचे दूध देण्याचा प्रयत्न केला, पण प्रकृतीमुळे त्याला हे दूधही पचत नव्हते. बाळाचा जन्म झाल्यावर ते रडले नसल्याने मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा होत नव्हता तर ...
२५ वर्षांचा काळ उलटूनही महाराष्ट्र शासन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व उपजीविकेचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी हजारो प्रकल्पग्रस्तांनी ...
शेतमालाला पुरेसा भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील धरमपेठ निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ...
असुविधामुळे अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे टाळतात. परंतु उमरेड तालुक्यातील मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरले आहे. रुग्णांना सुसज्ज सुविधा मिळाव्या ...
खुर्ची कुठलीही असो वा कुणाची असो, ती वाचविण्यासाठी अथवा उलथविण्यासाठी ताकद आवश्यकच असते. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. ...
वीज बिल भरण्यासाठी एक हजार रुपयांची मनी आॅर्डर पाठवून १८ दिवस होऊनही गंतव्य ठिकाणी पोहचली नाही. मनी आॅर्डर पाठविणारा मुलगा व वाट पाहणारे वडील दोघेही पोस्टाच्या अजब कारभाराचे बळी पडले आहे. ...
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिटणीस पार्क, महाल येथे आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेच्या ...
भारताचा प्राचीन इतिहास हा अतिशय समृद्ध राहिलेला आहे. प्राचीन काळात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील देशांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावलीत. ...
महानगरपालिकेने २८ मार्च २०११ रोजी जाहीर केलेली परिचारिका व परिचारिका प्रसाविकांची निवड यादी रद्द झाली आहे. निवड यादी रद्द करण्याच्या पत्राविरुद्ध ३५ परिचारिका व परिचारिका ...
गतीवर नियंत्रण मिळवून वाढते अपघात रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविण्यात आले. परंतु अनेक बसमालकांनी वेग नियंत्रकामध्ये छेडछाड ...