महापालिकेतील कर विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा कर वसुलीवर तर परिणाम होतच आहे, पण सोबतच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी भरलेल्या कराची वेळीच आॅनलाईन ...
आमच्या जाहीरनाम्यात प्रिटिंग मिस्टेक होणार नाही. एलबीटी रद्द करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. एलबीटी रद्द केल्यानंतर २५ महापालिकांचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी काय ...
राज्यावर ३ लाख ४४४ हजार कोटी रुपये कर्ज आहे. मात्र, कर्ज काढून उभारलेला एवढा पैसा नेमका कुठे खर्च झाला यावर प्रकाश टाकण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढली जाईल, ...
देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराजबाग चौकातील भव्य पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), शहर सोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही (पूर्व) परमनंट लायसन्ससाठी (पक्का वाहन परवाना) सोमवारपासून ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ची सक्ती करण्यात आली आहे. ...
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले काम करायची क्षमता आहे. जर त्यांच्यावर कुणाचा ‘रिमोट कंट्रोल’ नसला तर ते राज्याला देशाचा ‘हेडमास्टर’ बनवतील या शब्दांत ...
उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शुक्रवार तलावाची ओळख आता ‘सुसाईड पॉर्इंट’ अशी बनली आहे. सुमारे पाच वर्षांमध्ये या तलावात चक्क २११ व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. ...
स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या ...
एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ ...
वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरविणाऱ्यांवर सध्या केवळ १०० रुपये दंड आकारल्या जातो. यामुळे वाहनचालकांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होत नाही. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू अशी ...