महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याच्या असमतोल विकासाकडे शासनाचे लक्षच नव्हते. १९८२ साली प्रादेशिक असमतोल सर्वप्रथम काढण्यात आला. त्यावेळी ज्या पद्धतीने आणि भावाने हेक्टरी ...
महाराष्ट्रातील पहिले वीजकेंद्र आणि वीज निर्मितीत उच्चांक असा खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा नावलौलिक आहे. या केंद्रात विजेचे उत्पादन केले जाते की प्रदूषणाने, असा प्रश्न सध्या भेडसावत आहे. ...
विदर्भ विकलांग संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चाला दुसऱ्या दिवशी एकाही मंत्र्याने भेट न दिल्यामुळे संतापलेल्या अपंग बांधवांनी सायंकाळी ६ च्या सुमारास टेकडी रोडवर रास्ता रोको करून चक्काजाम केला. ...
शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळावी, यासाठी घोषणा केलेला १०० कोटींचा निधी महापालिकेला तातडीने उपलब्ध करावा, तसेच शहरातील विविध प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी नागपूर शहरातील ...
एचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहातील अन्न रुग्णापर्यंत पोहचतपर्यंत ते दूषित होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले. ...
संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधारासाठी जोडधंदा म्हणून गाई-म्हशी पाळण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. परंतु या योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या पशुसंवर्धन ...
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत दुष्काळावर चर्चा होऊ शकली नाही. सुरुवातीला विरोधकांनी कामकाज थांबवून आताच चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरत गोंधळ घातला. वेलमध्ये बसून ठिय्या मांडला. ...
माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या ...
जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोमेश्वर नैताम यांनी अनेक शाळांना फायदा मिळवून दिला होता. ज्या शाळांच्या प्रकरणात अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले होते, ...