केवळ महिना-दीड महिना खूप झाले तर दोन-अडीच महिने शासनाकडून मिळणारे काम करायचे. उर्वरित कालावधीत रिकामे राहायचे. त्यामुळे केवळ मिळालेल्या महिना-दीड महिन्याच्या पगारावर ...
महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेड्यातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यांक समाज संघर्ष समितीच्यावतीने आज बुधवारी ...
मोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास ...
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दुष्काळावरील चर्चेला सुरुवात झाली. चर्चेत गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने केलेल्या नियोजनशून्य कारभारामुळे, पॅकेजमध्ये केलेल्या घोटाळ्यांमुळे ही वेळ आल्याचे खापर ...
रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करणारे, खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यावर सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश शासनाला दिले. ...
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली ...
विमा पॉलिसीवर ५० लाखांचे बोनस लागल्याची बतावणी करून पॉलिसीधारकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून साडेबारा लाख ...
सत्ताधारी बाकावर जाऊनही विरोधकांसारखी भाषा वापरत सत्ताधाऱ्यांनी दुष्काळाच्या ठरावावर चर्चा करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आणि त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ करीत ...
जुलै-आॅगस्ट २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरच तहसीलदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागविण्यात येईल व महिनाभरात नियमानुसार अनुज्ञेय असलेली मदत वितरित केली जाईल, ...