राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे शासनाची जबाबदारी असून शासन यात अपयशी ठरल्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास संबंधित वारसदारांना भरपाई देणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च ...
हाताला काम नाही, खिशात पैसे नाही, ओळखीचे माणसं म्हणावे तर इथे कुणीच नाही... आमच्याही मागण्या आहेत, त्या पदरी पाडून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी कसेतरी ...
शौर्यपदकप्राप्त सेवारत सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव पुरस्कार व धनादेश प्रदान करण्यात आलेत. कार्यक्रम रामगिरी येथे पार पडला. ...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करून जवानांना कायम करण्यात आले. त्यांना कालबाह्य शस्त्रे देऊन महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेची ...
शासन निर्णयानुसार पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळांना निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मुप्टा महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या वतीने ...
महाआॅनलाईन कंपनी ही ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याने ही कंपनी बंद करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातून तीन हजाराच्यावर युवा ...
सावनेर तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीवरील टेंभूरडोह ते रायवाडी या दोन रेतीघाटादरम्यान असलेल्या महाकाय खडकाचे रेतीमाफियांनी अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केल्यास गडचिरोली जिल्हा कारागृह १ जानेवारीपासून कार्यान्वित करण्याची तयारी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी दर्शविली आहे. ...
बुटाच्या सोलमध्ये लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना ‘आयबी’च्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर रंगेहात अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले सोने बिस्किटाच्या स्वरूपात असल्याची ...