लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी मुख्य आरोपीच्या वकिलाने खटला लढण्याचे अधिकारपत्र परत घेतल्याने, आज होणारी आरोप ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने ...
आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच ...
श्री संत ताजुद्दीन बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘वाकी’ला तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा दर्जा आहे. येथे ताजुद्दीबाबांचा दर्गा असून, बाजूला कन्हान नदी वाहते. नदीचा परिसरही निसर्गरम्य आहे. ...
मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने ...
महाराष्ट्रात दोन दिवसांत झालेल्या गारपीटीमुळे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले असून कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांकरिता १० ते २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत ...
पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने ...
मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीला आहे. १२ खात्यांचा मंत्री आहे. मला राज्यपाल करून वर पाठवणार अशा बातम्या देण्यात आल्या पण पक्षाने मला विधान परिषदेत नेता करून मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीला आणून बसवले, ...
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ ...
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर परस्परविरोधी चर्चांना उत आला आहे. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी असल्याचे मानले जात आहे. त्यात तथ्यही आहे पण तरीही मोदींकडून अपेक्षा आहेत ...