बहुचर्चित केळकर समितीने विकासाचे मापदंड लावताना राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका या चार पातळ्यांवर विकास योजना राबवाव्यात असे सांगितले आहे. तालुका हा निकष लावला की राज्यातले ...
चालू महिन्याच्या सुरुवातीला औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांची मासिक ६१४ कोटी रुपयांची सबसिडी काढून घेत ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने आज औद्योगिक वीज ...
राज्याचे वित्तमंत्री म्हणून शपथविधी होताच चंद्रपुरातील सत्कारप्रसंगी महिनाभरात दारुबंदी करू अशी घोषणा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे सर्वस्तरातून विशेषत: महिलावर्गातून ...
विधानभवन परिसरात नरेंद्र मोदी कसे? असे सर्वांना वाटेल. पण, हे आहेत मालाड मुंबई येथील विकास महंते. जे काहीसे मोदींसारखेच दिसतात. आज विधानभवन परिसरात आल्यानंतर त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. ...
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास कर्मचाऱ्याच्या नोकरीला संरक्षण प्रदान करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायपीठाने सोमवारी दिला. ...
मिहान प्रकल्पासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. नाममात्र मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील ...
ओबीसी विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात न आल्याच्या प्रकरणाला राज्य शासनाने अतिशय गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणातील दोषी महाविद्यालये आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ...
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी)च्या विभाजनाला नऊ वर्षांचा कालावधी झाला. एवढ्या वर्षांचा कालावधी लोटला असताना अजूनही बऱ्याचशा ठिकाणी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ असेच नाव कायम आहे. ...
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषावार प्रांताची निर्मिती करताना मध्य भारतातील गोंडवाना प्रदेशात गोंडी भाषिक समुदायाची अवहेलना झाली. महाराष्ट्राच्या विदर्भात गोंडी भाषिक समुदाय मोठ्या प्रमाणात आहे, ...