२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन. १९८६ साली आपल्या देशात या तारखेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ पास करण्यात आला. या कायद्याच्या कक्षा वेळोवेळी रुंदावण्यात आल्या. हा कायदा सुटसुटीत असून, ...
रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेला ‘आॅटो हब’ नागपुरात स्थापन व्हावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. ही मागणी सर्वप्रथम लोकमत ...
विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांकरिता सन २००६ पासून घेण्यात आलेला धडक सिंचन विहीर कार्यक्रम हा प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्या थांबविण्यासाठीचा आहे. ...
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपराजधानीत विजयाचा जल्लोष साजरा केला. महालमधील टिळक ...
राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी पाण्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी वनरक्षक व वनपालाच्या विविध समस्येवर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी वनभवनात चर्चा केली. यावेळी राज्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, ...
लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठवर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. ...
उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही, ...
उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला सपशेल अपयश आले असून, त्यांच्यात धारच नसल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...