राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातून २२ तालुके वगळण्यात आले असून तेथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे शिक्कामोर्तब खुद्द पोलीस महासंचालकांनीच केले आहे. ...
मेयो रुग्णालयाच्या मागच्या बाजूला इंग्रजांच्या काळात धोबीघाट बांधण्यात आला होता. घाटावर आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नंतर नळही जोडून देण्यात आले होते. ...
संत नामदेवांनी कुत्र्याने चपाती नेल्यामुळे त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले. संत एकनाथांनी गाढवाला तहान लागल्यामुळे आपल्या कावडीतील पाणी दिले. प्रत्येक प्राण्यात ईश्वराने दिलेला ...
भगवेकरणात आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठही मागे राहिले नाही. शनिवारी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहण्यास मिळाले. वेबसाईटवर ...
गतविजेत्या लोकमत संघाने पहिल्याच सामन्यात टाइम्स आॅफ इंडिया संघाचा २२ धावांनी पराभव करीत शनिवारपासून सुरू झालेल्या १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत विजयी ...
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, ...
स्थानिक रमानगरात असलेले रेल्वे फाटक तासन्तास बंद असते. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी शाळेला उशीर होऊ नये म्हणून चिमुकले त्यांच्या ...
नागपुरातील अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) समूहातर्फे जगात २०२० पर्यंत बनविण्यात येणाऱ्या १०० ग्लोबल शहरांमध्ये नागपूरचा समावेश राहील. यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ नावाने चॅरिटेबल ...
मैत्री परिवार सातत्याने समाजासाठी काम करणारी संस्था आहे. समाजासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही संस्था गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. ...
आगामी काळात ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) आपल्या परीक्षेच्या पद्धतीत बदल करू शकते. शनिवारी या बाबीचे संकेत कमिशनचे अध्यक्ष ए. भट्टाचार्य यांनी दिले. ...