नागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे. ...
अतिवृष्टी व पुरामुळे दीड वर्षापूर्वी नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, सिंचन क्षमता कमी झालेल्या तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, शिक्षकांचे ...
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता यावी, सोबतच सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी या हेतूने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १९७५ गावांसाठी पुढील ...
दलित, आदिवासी व मागासवर्गीयांचा अद्याप आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास झालेला नाही. घटनात्मक अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघटना पुनरुज्जीवित ...
नागपूर शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाल्याने या कंपनीकडून ...
तथागत गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारलेली समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्यावर आधारलेली संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती असून जगभरात याच भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो. ...
विदर्भातील युवा पिढीला योग्य प्रकारची नोकरी अथवा स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगार मिळणे अत्यंत आवश्यक असून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ ...
जिल्हा नियोजन समितीच्या(डीपीसी) बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे आली आहे. ...
शासनाने २ मे २०१२ रोजी जीआर जारी करून अतिरिक्त ठरलेले शिक्षक १०० टक्के समायोजित झाल्याशिवाय नवीन शिक्षकांची भरती करण्यास मनाई केली आहे. या नियमाचे पालन ...
स्त्रियांच्या दैन्याची, व्यसनाधीनांच्या मरणाची आणि त्यांच्या मुला-मुलींच्या हतप्राय आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी आंदोलनाचा एकाकी लढा अखेर यशस्वी झाला. ...